माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 'मेकइनइंडिया' अभियानहाती घेतले आहे. त्यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली भारत सुपर पॉवर होईलयात शंकाच नाही. भारताने ८ टक्के गती ने विकसित व्हायचेअसेलतर महाराष्ट्राला १० टक्के विकास दर राखावाच लागेल. याउ द्देशाने शासनाने राज्यात उद्योगांसाठी अधिक सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एखादा उद्योग स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्यापरवानग्यांची संख्या आपणयपूर्वीच कमी केलेली आहे. महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी आपल्या सूचना जरूर कळवा.
Sunil Ghule_1 7 years 11 months ago
मा.मुख्यमंत्री महोदय,
आपण सत्य परिस्थिती जानून आहात कि, मराठवाडा विभागामध्ये दुसरे महसुल आयुक्त कार्यालय हे दि. १५/०८/१९७५ साली महसुल विभागाच्या पुनर्रचनेसाठी नेमन्यात आलेल्या श्री. डि.एन. कपुर समितीने दुसरे विभागिय महसुल आयुक्त कार्यालय परभणी येथे स्थापन करन्याची शिफारस केली होती... त्यानंतर दि. ३०/०६/१९९५ साली मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाने परभणी येथेच विभागिय आयुक्त कार्यालय स्थापन करन्यात यावे ही स्पष्ट शब्दांमध्ये शिफारस राज्यपालांकडे कलम ३७१(२)अ. अंतर्गत केली... त्यानंतर मात्र...