युवक हे या देशाचे भविष्य आहेत. राष्ट्राच्या उभारणीत या युवा शक्तीचा विधायक सहभाग राहणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगारासाठी भांडवल उपलब्धता या सर्वांची खात्री युवकांना द्यायची आहे. महाराष्ट्रातील युवक भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम असावयास हवा.
शासनाने युवकांना राज्याच्या विकासात कसे सहभागी करून घ्यावे या संदर्भातील आपल्या सूचना अवश्य कळवा.
BHARAT VIKAS 7 years 11 months ago
Initiative is needed in making State Govt offices as 100 % paperless. This will generate employement opprtunities for youth. It will help in saving trees by reduction in paper consumption .