माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 'मेकइनइंडिया' अभियानहाती घेतले आहे. त्यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली भारत सुपर पॉवर होईलयात शंकाच नाही. भारताने ८ टक्के गती ने विकसित व्हायचेअसेलतर महाराष्ट्राला १० टक्के विकास दर राखावाच लागेल. याउ द्देशाने शासनाने राज्यात उद्योगांसाठी अधिक सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एखादा उद्योग स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्यापरवानग्यांची संख्या आपणयपूर्वीच कमी केलेली आहे. महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी आपल्या सूचना जरूर कळवा.
Tejal Singh 7 years 11 months ago
#makeinmaharashtra- try to develop industry in part of Vidharbha from were most of the electricity is channelized to different part of states. This will result in non migration of educated youth from Vidharbha to different part of state/country.
Hashtags: